Monday, February 22, 2010

मृत्यू अटळ गोष्ट

कीर्तनाच्या वेळी बुवांनी सांगितले. मृत्यू ही अटळ अशी गोष्ट आहे. या गावातील प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे. त्याचं बोलणं ऐकून कीर्तनाला जमलेले सारे श्रोते रडू लागले.
एका बाईने मोठमोठय़ाने हसायला सुरुवात केली! बुवांनी तिला विचारले असता ती म्हणाली, ‘मी या गावची नाही.’

No comments: