Tuesday, August 17, 2010

आलात ना माझे पाय धरायला?

रंगराव आणि कमळाबाई या नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण होतं. एकमेकांचं तोंड बघायचं नाही असं ठरवून दोघं झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळीच रंगराव हातात दुधाचा कप घेऊन बायकोकडे येतात.

कमळाबाई : (ठसक्यात) अरे वा...शेवटी आलात ना माझे पाय धरायला?

रंगराव : तसं नाही गं...पण आज नागपंचमी आहे ना.

No comments: